समृद्ध परंपरा आणि प्राचीनत्व ध्यानात घेऊन तमिळ या भाषेला अभिजात असा दर्जा मिळाला. असा दर्जा मिळालेली ही पहिली भाषा.
समृद्ध परंपरा आणि प्राचीनत्व ध्यानात घेऊन तमिळ या भाषेला अभिजात असा दर्जा मिळाला. असा दर्जा मिळालेली ही पहिली भाषा.
मूलभूत हक्कांच्या भागातील अनुच्छेद २९ आणि ३० मध्ये भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांच्या हक्कांसंदर्भातील तरतुदी आहेत…
विधानातील ३४४ व्या अनुच्छेदामध्ये राजभाषा आयोगाचा आणि त्या अनुषंगाने संसदीय समितीचा उल्लेख आहे…
संविधानसभेत बहुविध भाषांच्या मुद्द्याचा विचार झाला होता. त्यातूनच संविधानातील आठवी अनुसूची आकाराला आली…
‘हिंदीभाषक सर्वाधिक असू शकतात; पण ती राष्ट्राची भाषा असू शकत नाही’- हेच अखेर मान्य झाले
३३८ व्या अनुच्छेदानुसार अनुसूचित जाती व जमातींसाठी स्थापन झालेल्या आयोगास चौकशी व सूचनांचे अधिकार आहेत…
भारतावर राज्य करायचे तर भारतीयांमध्ये फूट पाडणे आवश्यक आहे, याची जाणीव ब्रिटिशांना झालेली होती. त्यामुळेच त्यांनी ‘फोडा आणि राज्य करा’…
सर्व सामाजिक आधार, प्रादेशिक पक्ष आणि जनमत यांचा विचार करून भारताच्या निवडणूक पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता व्यक्त केली जाते.
निवडणूक आयोगाबाबतच्या विश्वासार्हतेची तूट भरून काढण्यासाठी आयोगाला संवैधानिक जबाबदारींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
सार्वत्रिक प्रौढ मताधिकार या भारताच्या लोकशाही निवडणुकीच्या वैशिष्ट्यासाठीची आवश्यक मशागत पहिल्या निवडणुकीने केली.
टी. एन. शेषन हे आयुक्त (१९९० -१९९६) असताना निवडणूक आयोग ही संस्था अधिक बळकट झाली.
नेगी सरांनी बजावलेला अधिकार अतिशय महत्त्वाचा आहे. भारताच्या संविधानातील अनुच्छेद ३२६ नुसार प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे.