![nehru](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/10/nehru.jpg?w=310&h=174&crop=1)
नियतीशी करार करून ७५ वर्षांपूर्वी ज्या देशाने स्वातंत्र्य मिळवलं, तो देशच आता पूर्णपणे बदलला आहे, मिस्टर नेहरू.
नियतीशी करार करून ७५ वर्षांपूर्वी ज्या देशाने स्वातंत्र्य मिळवलं, तो देशच आता पूर्णपणे बदलला आहे, मिस्टर नेहरू.
भारताचे माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांना उच्च शिक्षणाकरता टाटांकडून फेलोशिप मिळाली होती आणि त्यामुळे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या…
मुळात परंपरा एका बिंदूपाशी संपते आणि तिथून आधुनिकता सुरू होते, असे परंपरा विरुद्ध आधुनिकतेचे सरधोपट द्वैत नेहरूंनी उभे केले नाही.
महायुद्ध, मुसोलिनीचा फॅसिझम, कोरियन युद्ध, अणुऊर्जा यांबाबत वेळीच स्पष्ट भूमिका घेऊन नेहरूंनी वैश्विक दृष्टी स्पष्ट केली होती..
राष्ट्रवाद आणि समाजवाद यांच्या व्यवहार्य युतीचं प्रतिनिधित्व करणारा हा समाजवादी गट आहे.’’
भांडवली वस्तूंच्या उत्पादनात राज्यसंस्थेचे सहकार्य हवे, मात्र हस्तक्षेप नको; अशी उद्योजकांना अनुकूल भूमिका या योजनेद्वारे मांडण्यात आली.
‘ग्लिम्प्सेस’मधून नेहरूंनी दाखवलेली जागतिक इतिहासाची झलक म्हणजे भविष्याकडे पाहण्याची मुक्तीदायी वाटच.