
. केव्हा, कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायचा हा ‘विवेक’ हवाच.’’ आजीचा राग उफाळून आला होता.
. केव्हा, कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायचा हा ‘विवेक’ हवाच.’’ आजीचा राग उफाळून आला होता.
खरं तर हे नेहमीचंच होतं. तिन्ही- सांजेला आजीने घरात पाऊल टाकलं रे टाकलं की ‘बाल’ मैफल तिच्याभोवती जमायचीच
दाराची बाहेरची महत्त्वाची कडी आकाराने मोठी भक्कम असते. कडीला जे हँडल असते त्याला फट असते.
स्वयंपाकाबरोबरच शिक्षणामुळे, परिस्थितीमुळे स्त्रीवर अर्थार्जनाची जबाबदारी येऊन पडली.
हरतालिकेपासून गौरी-गणपती विसर्जनापर्यंत प्रत्येक दिवस हा वैशिष्टय़पूर्ण असतो.
होळी पौर्णिमा झाली की वसंताच्या मांडवाखालूनच या फळांच्या राजाचं आगमन होतं
सुट्टी म्हटली की घराला सेलिब्रेशनचे वेध लागलेले असतात. कोणी देशांतर्गत किंवा देशाच्या सीमा ओलांडून जाण्याचे बेत करतात
नवीन घर घेतलं की अगदी नुसता मुहूर्त करायचा म्हटला तरी बऱ्याच गोष्टी न्याव्या लागतात.
खरं तर निसर्गातली ‘रंगपंचमी’ डोळ्यांना सुखावत असते. आयुष्यात भेटणारी प्रत्येक व्यक्ती ‘रंग’ पालटून लक्ष वेधून घेत असते.
रात्री भाताला प्राधान्य दिलं जातं. भातात तसं म्हटलं तर करायचं काहीच नसतं, अर्थात तरीही तो मऊ मोकळा होणं गरजेचं असतं.…