
मुंडेंचा राजीनामा होणार नाही, असा संदेशही जिल्ह्यातील नेत्यांपर्यंत पोहोचला आहे.
मुंडेंचा राजीनामा होणार नाही, असा संदेशही जिल्ह्यातील नेत्यांपर्यंत पोहोचला आहे.
योग किंवा भोग यापैकी एका आणि एकाच मार्गावर चालणे सर्वसामान्य व्यक्तीला शक्य नसते. त्याला हे सारे एकाच आयुष्यात करून पाहायचे…
राज्यातील ६५ मोठ्या सिंचन प्रकल्पांमधून १७ टक्के पाणीनाश होत असल्याचे चित्र असून कालव्याची दुरवस्था, मोजणीसाठी अपुरी यंत्रसामग्री, बाष्पीभवनाचा वाढता वेग…
बीड जिल्ह्यात जातीय तेढ वाढत असल्याची चर्चा होत असताना प्रजासत्ताकदिनी दोन चांगली उदाहरणे समोर आली आहेत.
बांगलादेशी वास्तव्याच्या प्रकरणामुळे शहरात नव्याने सर्वेक्षण करण्याची घोषणा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे.
कार्यशैलीमुळे वादात सापडलेले धनंजय मुंडे पालकमंत्री पदाच्या यादीतून गळाले. तर पंकजा मुंडे यांना जालना जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले.
अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुप्रसिद्ध दिग्दर्शिका, लेखिका सई परांजपे यांना चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल पद्मापाणी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. यानिमित्ताने…
आपल्याकडे आता डिजिटल व्यवहारामुळे चिल्लर जशी बँकेच्या टाकसाळीत पडून असते, तसेच काहीसे कवडीचे. देवाच्या दारातील कवडी हे खरे तर सुफलनाचे…
‘कोंबडा करा ना दादा तेवढा’. आवाजातील जरब कायम ठेवत कोणत्याही साहेबांस दादा वगैरे म्हटलं की जरा जवळीक दाखवल्यासारखे वाटते. म्हणून दादा…
राखेतून होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारावर वाल्मीक कराड या एकाच व्यक्तीचा प्रभाव असल्याचे आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केल्यानंतर यावर…
राखेच्या वाहतुकीतून ‘पुढारी’ झालेल्यांचा मोर्चा जमीन व्यवहारांकडे…
फक्त आपणच संस्कृतीचे वाहक आहोत असा दावा न करता आपलं जगणं समृद्ध करणारी असंख्य माणसं असतात भोवताली. त्यांचं जगणं न्याहाळतानाच,…