
दुचाकी, चारचाकी, कार, व्यापारासाठी उपयुक्त इलेक्ट्रिक वाहने छत्रपती संभाजीनगरमधील आद्योगिक वसाहतीमध्ये तयार हाेतील. या कंपन्यांनी आता भूखंड विकत घेतल्याने ही…
दुचाकी, चारचाकी, कार, व्यापारासाठी उपयुक्त इलेक्ट्रिक वाहने छत्रपती संभाजीनगरमधील आद्योगिक वसाहतीमध्ये तयार हाेतील. या कंपन्यांनी आता भूखंड विकत घेतल्याने ही…
निपुण भारतसारख्या उपक्रमांमुळेही मुलांच्या गुणवत्तेमध्ये फरक दिसून येत आहे. पण, ही प्रगती पुरेशी नाही. त्यात आखणी वाढ केली जाणार आहे.
विधींचे अर्थ माहीत नसतात बहुतेकांना. त्यामुळे ‘धर्मात आहे हे सारं ,’ असं म्हणत सगळेच मागील पानावरून पुढे जातात.
अभियांत्रिकी महाविद्यालयातूनही उद्योगपूरक अभ्यासक्रम शिकविण्यापर्यंतचे बदल होऊ लागले आहेत. प्राथमिक शाळांमध्येही बदल होऊ लागले आहेत.
राज्यातील १२५ तालुक्यांमध्ये मानव विकास मिशन २००६ मध्ये सुरू करण्यात आले. २३ जिल्ह्यातील १२५ तालुक्यांमध्ये आरोग्य, शिक्षण व उत्पन्न वाढीच्या…
राज्य सरकारकडून होणारे दुर्लक्ष लक्षात घेता आता वेगळा मराठवाडा मागण्यापर्यंत जावे काय, असा सवाल उपस्थित केला.
जायकवाडी धरण जर ६५ टक्के आणि त्यापेक्षा कमी भरलेले असेल आणि गोदावरीच्या उर्ध्व धरणात अधिक पाणीसाठा असेल तर कोणत्या धरणातून…
गीतार्णव या ग्रंथातील १८ व्या अध्यायावर वा. ल. कुलकर्णी आणि समीक्षक सुधीर रसाळ यांनी काम केले होते. मूळ ग्रंथ मिळवून…
तुळजापूर मंदिरातील भवानी मूर्तीला हलवायचे कसे, त्याचे विधी कोणते, याचा अभ्यास मंदिर समितीमार्फत केला जात असून, या अनुषंगाने शारदपीठाच्या शंकराचार्यांशी…
नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मस्साजोग येथून सुरू केलेल्या सद्भावना यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना बीड जिल्ह्यात नवा कार्यक्रम मिळाला.
पुरोगामी महाराष्ट्र वगैरे संकल्पना मोजक्यांनी गोंजारल्या. आज ज्ञानवादी काम करताना नव्या गोष्टी तयार कराव्या लागतील हे विसरून गेलेल्यांनीच भोवताल भरला…
बीड जिल्ह्यातील विस्कटलेली जातीय वीण पुन्हा नव्याने बांधता यावी म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढाकार घेतला आहे.