
फक्त आपणच संस्कृतीचे वाहक आहोत असा दावा न करता आपलं जगणं समृद्ध करणारी असंख्य माणसं असतात भोवताली. त्यांचं जगणं न्याहाळतानाच,…
फक्त आपणच संस्कृतीचे वाहक आहोत असा दावा न करता आपलं जगणं समृद्ध करणारी असंख्य माणसं असतात भोवताली. त्यांचं जगणं न्याहाळतानाच,…
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर प्रकाशझोतात आलेली बीडची गुंडगिरी, दहशत, खंडणीखोरी आणि याला असलेला राजाश्रय याचे वास्तव मांडणारी विशेष वृत्तमालिका उद्यापासून.
पाण्याच्या समन्यायी वाटपाच्या सूत्रातील बदल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती नेमण्यात आली होती.
कसे बसे निवडून आल्यानंतर मंत्री पद न मिळालेले अब्दुल सत्तार त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे प्रसिद्ध असल्याने ते एक जानेवारी रोजी काय…
भाजपने काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी कापसाचाच वापर करून घेतला. २०१२ मध्ये पुन्हा कापसाचे हमीभाव ५०० रुपयांनी वाढले.
‘मीच पालकमंत्री’, असा दावा करत समजाकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी पुढील काही दिवसात जमीन हडप करण्याचे प्रकार या पुढे खपवून…
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोगस पीक विम्याचा विषय त्यांनी लावून घरल्याने मुंडे बहीण – भावा विरुद्ध भाजप आमदार सुरेश धस नवे…
प्रधानमंत्री ‘मुद्रा’ योजनेच्या थकीत कर्जाच्या प्रमाणात गेल्या तिमाहीत पुन्हा वाढ झाली असून, आता हे प्रमाण वितरित कर्जाच्या १२ टक्क्यांपर्यंत पोहोचले…
गेल्या १५ वर्षापासून भाजपसाठी सत्तार हे नेहमीच त्रासदायक राहिले असल्याची प्रतिक्रिया एका भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली.
सभांपेक्षाही बैठकांवर, मतदानाचा टक्का वाढवण्यावर आणि महिला मतदारांचा प्रचंड विश्वास मिळवत महायुतीने अवघड वाटणारा मराठवाडा काबीज केला.
कोणत्या जातीचे किती उमेदवार उभे केले तर मतविभाजन होईल याच्या नियोजनापासूनच भाजपने ‘जरांगे प्रभावा’ला निष्प्रभ करण्याची तयारी मराठवाड्यात केली…
मुस्लीम मतदारांच्या रांगा ‘मशाल’ चिन्ह लावलेल्या शिवसेनेच्या शामियानाबाहेर दिसून येत होत्या.