![Nagesh Patil Ashtikar](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/cats_2e2490.jpg?w=310&h=174&crop=1)
नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेले आरोप विधानसभा निवडणुकीत अधिक जागा ओरबाडण्यासाठी केलेला डाव असल्याचे प्रज्ञा सातव म्हणाल्या.
नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेले आरोप विधानसभा निवडणुकीत अधिक जागा ओरबाडण्यासाठी केलेला डाव असल्याचे प्रज्ञा सातव म्हणाल्या.
आष्टीकर यांच्या विजयामुळे भाजप, शिंदे सेनेच्या वर्चस्वाला आता सुरुंग लागला. त्याचे परिणाम आगामी विधानसभेच्या निवडणुकीत दिसतील असा दावा केला जात…
हिंगोलीची बहुतांश लोकसंख्या शेती व्यवसायाशी जोडली गेलेली. कापूस, सोयाबीन, हळद, केळी ही पिके घेता येऊ शकतात, अशी स्थिती आहे.
विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी बदलून नवा उमेदवार रिंगणात उतरविण्यात आल्याने हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाची कसोटी…
हिंगोली लोकसभेसाठी भाजपकडून गेल्या दोन वर्षांपासून निवडणूक पूर्व तयारी सुरू होती. विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या नावाला भाजपकडून तीव्र विरोध…
शिवसेनेच्या ठाकरे गटाने नवा चेहरा दिल्याने निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता आहे.
मागास अशी ओळख असणाऱ्या हिंगोली मतदारसंघात या वर्षभरात नवनवे राजकीय रंग भरण्यात आले. राज्याच्या राजकारणात प्रमुख पक्षांमध्ये फाटाफुट झाली आणि…
हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी आदिवासी आणि ओबीसी मतदारांची सांगड घालून नवी गणिते मांडली जात आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या एका शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली. हिंगोली लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडून घेता येईल, कामाला लागा असा…
लोकसभेच्या निवडणुकीला पोषण व्हावे म्हणून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी आमदार संतोष बांगर यांनी आपल्या कावड यात्रेचा उपयोग करण्याचे ठरविले…
हळद लागवडीतून प्रगतीच्या वाटा शोधता येतील का, या प्रयत्नात असणारे शेतकरी आणि पुढारी अलीकडे नवी स्वप्ने दाखवू लागले आहेत.
वर्षभरावर आलेली लोकसभा निवडणूक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लक्षात घेता अशोक चव्हाण व जयप्रकाश दांडेगावकर यांच्या एकत्र येण्यामुळे…