
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या एका शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली. हिंगोली लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडून घेता येईल, कामाला लागा असा…
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या एका शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली. हिंगोली लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडून घेता येईल, कामाला लागा असा…
लोकसभेच्या निवडणुकीला पोषण व्हावे म्हणून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी आमदार संतोष बांगर यांनी आपल्या कावड यात्रेचा उपयोग करण्याचे ठरविले…
हळद लागवडीतून प्रगतीच्या वाटा शोधता येतील का, या प्रयत्नात असणारे शेतकरी आणि पुढारी अलीकडे नवी स्वप्ने दाखवू लागले आहेत.
वर्षभरावर आलेली लोकसभा निवडणूक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लक्षात घेता अशोक चव्हाण व जयप्रकाश दांडेगावकर यांच्या एकत्र येण्यामुळे…
एकूणच खासदार हेमंत पाटील यांच्याबाबत संभ्रम निर्माण करण्याची खेळी करण्यात भाजपने आघाडीच घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
नवनिर्वाचित सरपंचांना विकासासाठी २५ लाख आणि रस्त्यावरील पेव्हरब्लॉकसाठी ४८ लाख रुपये निधी देण्याचा निर्णय जाहीर केला.
पदयात्रा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या फार्म हाऊससमोर येताच यात्रेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘५० खोके एकदम ओके, माजले…
कन्याकुमारी ते काश्मीर निघालेल्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राच्या जनतेने जल्लोषात स्वागत केले असून नांदेड पाठाेपाठ हिंगोली जिल्ह्यातील जनतेनेही आपुलकीने, आनंदाने…
खासदार राहुल गांधी यांनी कुस्तीपटू मल्लांचे कौतुक केले. त्यानंतर यात्रा कळमनुरीकडे मार्गस्थ झाली.
शिवसेना हा आमचा नैर्सगिक मित्र आहे का, असा प्रश्न भारत जोडो यात्रे पूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला…
बालविवाहाचा प्रश्न मांडण्यासाठी सारिका पाखरे “लेक लाडकी” या संस्थेच्या माध्यमातून भारत जोडो यात्रेत सामील झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात भारत जोडो यात्रे दरम्यान राज्यातील अनेक लेखकही सहभागी होणार आहेत. त्यामुळे नांदेडमधील यात्रेचे तेज आता कमी होईल पण…