काळ बदलला तरी ‘प्रजासत्ताक दिना’चे महत्त्व कधीही कमी होणार नाही आणि येणाऱ्या प्रत्येक नव्या पिढीला या दिनाचे महत्त्व समजणे गरजेचे…
काळ बदलला तरी ‘प्रजासत्ताक दिना’चे महत्त्व कधीही कमी होणार नाही आणि येणाऱ्या प्रत्येक नव्या पिढीला या दिनाचे महत्त्व समजणे गरजेचे…
थंडीतल्या सणांची एक वेगळी मजा असते; त्यातली फॅशन, पदार्थ, उत्सव, समारंभ सगळंच थंडीतलं वातावरण लक्षात घेऊन केलं जातं, म्हणून त्यात…
तरुण वर्ग नवीन गोष्टी धाडसीपणे करण्यात मागे नाही. चांगली नोकरी ही आत्ताची गरज आहेच, परंतु सध्या एक नवा ट्रेंड तरुणांमध्ये…
, ‘मला पुस्तकं वाचायला खूप आवडतात, परंतु नोकरीचे रुटीन आणि धावत्या जीवनशैलीमुळे म्हणावा तसा वेळ त्यासाठी काढता येत नाही. म्हणूनच…
आजकाल इतक्या नवनवीन वस्तू बाजारात आल्या आहेत, शो-पीस, कपडे, फोटोफ्रेम, क्रोकरी… तुम्हाला जे हवं त्यात असंख्य वैविध्यही पाहायला मिळतं.
एव्हाना घरांमध्ये साफसफाई, सामानांची यादी, डेकोरेशन, रांगोळ्या, नवीन कपडे, साड्या, दागिने या सगळ्याची लगबग सुरु झाली नसेल तर नवलच.
आजकाल मोठमोठ्या गरब्याच्या स्पर्धांमध्ये गरबा नृत्यातून एखादी पौराणिक, काल्पनिक, सामाजिक कथासुद्धा सांगितली जाते.
‘तो येतोय’ म्हणता म्हणता… तो आता दारावर येऊन थांबला आहे. वर्षभरात ज्या क्षणाची लहानथोर सगळे जण अगदी चातकासारखी वाट पाहात असतात…
तरुणाईच्या ट्रेण्डमधला स्टॅन्डअप कॉमेडी हा विषय फार खोल झाला आहे.
श्रावण महिन्यातला सगळ्यात आवडता आणि हवाहवासा वाटणारा सण म्हणजे नारळी पौर्णिमा अर्थात राखी पौर्णिमा. राखी पौर्णिमा म्हणजे भावंडांच्या हक्काचा दिवस.
उन्हाळा आता अगदीच जाणवू लागलाय. एखाद-दीड महिन्यापूर्वीचे ब्लँकेट, स्वेटर, मोजे सगळे माळय़ावर जाऊन आता शॉर्ट्स, हलकेफुलके गाऊन, हॉट पॅन्ट, जम्पसूट…
प्रजासत्ताक दिन साजरा करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे या दिवसापासून भारताने संविधानाचा स्वीकार केला. देश स्वतंत्र झाल्यानंतर संविधान तयार होणं हा…