
भरधाव जाणाऱ्या चारचाकी वाहनाने पाच ते सहा वाहनांना तसेच पादचाऱ्यांना उडवल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता साहित्यसम्राट न. चिं. केळकर…
भरधाव जाणाऱ्या चारचाकी वाहनाने पाच ते सहा वाहनांना तसेच पादचाऱ्यांना उडवल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता साहित्यसम्राट न. चिं. केळकर…
‘दादा बोलले त्याला मी फक्त मम म्हटले तरी पुरेसे ठरे”, अशी सारवासारव करीत पाटील यांनी वेळ मारुन नेली.
सरकारने निर्णय घेतला तरी शेवटी मनोज जरांगे यांना निर्णय पटला पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितले.
अनुदानापैकी केवळ दहा टक्के रक्कम जमा करून राज्य शासनाने राज्यातील साहित्य संस्थांची बोळवण केली आहे.
शासकीय अध्यादेश प्रसृत करून राज्य शासनाने पुनर्रचना केलेली लोकसाहित्य समिती एक महिन्यानंतरही कागदावरच आहे.
महात्मा फुले मंडई येथे साकारण्यात आलेल्या लोकमान्यांच्या पुतळ्याचे शताब्दी वर्षात पदार्पण झाले असून मंगळवारी (१ ऑगस्ट) असलेल्या लोकमान्यांच्या स्मृतिदिनानिमित्त या…
युवक मंडळांनी अपेक्षित काम केले की नाही याची पडताळणी करण्याची कोणती फुटपट्टी वापरली जाणार यावर त्याचे यशापयश अवलंबून राहणार आहे.
निसर्ग आणि पर्यावरणविषयक सुमारे बाराशे संज्ञा-संकल्पनांची उकल करणारा अभ्यासपूर्ण संदर्भग्रंथ लवकरच वाचकांच्या हाती येत आहे.
दिवाळी अंकांच्या खरेदीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी उफाळून येणारा भेदभावाचा आणि पोलिसी निर्णयातील विषमतेचा मुद्दा थेट उच्च न्यायालयात पोहोचला आहे.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पाली आणि बौद्धविद्या विभागाच्या पुणे इंडॉलॉजिकल सीरिज या ग्रंथमालेत या अनुवादाचे प्रकाशन करण्यात आले.
शालेय ग्रंथालये कशी समृद्ध करता येतील आणि वाचन संस्कृती वाढीसंदर्भात काय करावे, या विषयांवर ऊहापोह करून सविस्तर अहवाल सरकारला सादर…