
मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून देवानेच आम्हाला वाचवले, या शब्दांत मुंबईचे अतुल कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून देवानेच आम्हाला वाचवले, या शब्दांत मुंबईचे अतुल कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुण्यामध्ये अनामत रक्कम भरली नाही म्हणून रुग्णाला दाखल करून घेण्यास रुग्णालय प्रशासनाने नकार दिल्याची घटना ताजी असताना मुंबईमध्ये डॉक्टरने रुग्णाच्या…
दोन वर्षांपासून प्रशासकांच्या अखत्यारीत कामकाज सुरू असलेल्या एमएमसीच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या मतदारयादीतून ७० हजार…
महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेची निवडणूक ३ एप्रिल रोजी होत आहे. मात्र मतदारयादीतून वगळण्यात आलेल्या ७० हजार डॉक्टरांवरून रणकंदन सुरू आहे.
जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन झाले असून बरेच रक्त मुदत संपल्यामुळे वाया जाणार आहे. शिवाय एप्रिलनंतर रक्ताचा तुटवडा जाणवण्याचीही भीती आहे.
आतापर्यंत प्राधिकरणाने अनेक वैद्याकीय उपकरणे व औषधांची खरेदी प्रक्रिया पूर्ण केली असून काही खरेदी प्रक्रिया निधीअभावी प्रलंबित आहे
नीट यूजी परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा कक्षाने काही बदल जाहीर केले आहेत. पण परीक्षा तीन महिन्यांवर आलेली असताना…
वैद्याकीय परिषदेकडे जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त डॉक्टर नोंदणीकृत आहेत. मात्र यापैकी जवळपास ७० हजार डॉक्टरांनी त्यांच्या नोंदणीचे नूतनीकरण न केल्याने…
मागील दोन वर्षांपासून प्रशासक असलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक नुकतीच जाहीर करण्यात आली.
थंडीत पडणारे कडक ऊन आणि उन्हाळ्यामध्ये पडणारा पाऊस या निसर्गाच्या बदललेल्या ऋतुचक्रामुळे हिवताप व डेंग्यूच्या डासांसाठी पोषक वातावरण तयार होत…
केंद्राच्या योजना अधिक सुलभपणे राबविता याव्यात यासाठी प्रतापराव जाधव यांना कार्यालय हवे आहे. त्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेचे कार्यालय अन्यत्र…
संपूर्ण महाराष्ट्रात लवचिक, आकर्षक व दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने डिजिटल विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला…