
मुंबई महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि आरोग्य केंद्रे यामध्ये मागील काही वर्षांपासून सातत्याने औषधांचा तुटवडा जाणवत आहे.
मुंबई महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि आरोग्य केंद्रे यामध्ये मागील काही वर्षांपासून सातत्याने औषधांचा तुटवडा जाणवत आहे.
दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (एम्स) दररोज अंदाजे १०० रुग्ण सापडत आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतात. पावसाळ्यातील साथींचा प्रादुर्भाव वाढण्यास नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
वैद्यकीय क्षेत्राच्या अभ्यासक्रमांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि विषयवार गुणदान जाणून घेतल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी करणे सोपे होईल.
महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण अधिक दिसते.
औषधटंचाई जाणीवपूर्वक निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप होत असून गेल्या तीन वर्षांत औषध खरेदीमध्ये १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे सांगितले…
श्वान चावलेल्या प्रत्येक व्यक्तीला सध्या वेळेवर लस मिळतेच असे नाही. कारण देशातील बहुतांश रुग्णालयांमध्ये रेबीज लसींचा तुटवडा आहे.
महिलांमधील स्तन कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे
मागील काही वर्षांपासून तापमानात होत असलेल्या वाढीचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. तापमानवाढीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे.
महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कर्करोग रुग्णांसाठी आशास्थान असलेल्या टाटा कर्करोग रुग्णालयाची नवी १७ मजली इमारत येत्या चार वर्षांत…
मुंबईसह राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आरोग्य विभागाने सोमवारी आढावा बैठक घेतली.
महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ७ फेब्रुवारी रोजी मतदार यादी जाहीर केली.