
लोहियांचा राजकीय वारसा त्यांच्या अनियमित राजकारणाच्या विखुरलेल्या आठवणींमध्ये झाकोळला गेला आहे.
लोहियांचा राजकीय वारसा त्यांच्या अनियमित राजकारणाच्या विखुरलेल्या आठवणींमध्ये झाकोळला गेला आहे.
मतदारसंघांची पुनर्रचना हा भारतीय संघराज्यासमोरचा सर्वांत शेवटचा मुद्दा असायला हवा. तसे का होत नाही?
दक्षिण भारतात हिंदीविरोधात उग्र आंदोलन सुरू असताना देशातील सर्व मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून ठरवलेले हे धोरण होते. सुरुवातीला १९४८-१९४९ मध्ये राधाकृष्णन…
सरकारच मुस्लीमविरोधी असल्याचा आक्षेप सध्या खरा ठरत असला तरी, आपल्या देशाच्या सुमारे २० टक्के लोकसंख्येपैकी नेमकी कुणाला संधीची अधिक गरज…
सरकारच मुस्लिमविरोधी असल्याचा आक्षेप सध्या खरा ठरत असला तरी, आपल्या देशाच्या सुमारे २० टक्के लोकसंख्येपैकी नेमकी कुणाला संधीची अधिक गरज…
निवडणूक आयोगाच्या अधःपतनाला राजीव कुमार हे व्यक्तीशः आणि एकटेच जबाबदार नाहीत, पण त्यांनी आपल्या पूर्वासूरींपेक्षा आणखी एक पायरी खाली उतरत…
आता कोणी सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणाची भाषा करत बोलू लागेल, तेव्हा त्याच्याकडे पाहून लोक कुत्सितपणे हसत राहातील…
हवेच्या प्रदूषणामुळे दिल्लीकरांचा श्वास कोंडला जाणं ही नित्याची बाब झाली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला हा मुद्दा उचलावासा वाटत नाहीच, पण…
किसान नेते युद्धवीरसिंग यांनी अर्थसंकल्पाबद्दल बोलताना ‘ढाक के तीन पात’ म्हणजेच झाडाची तीन पाने अशी टिप्पणी केली आहे. ती या अर्थसंकल्पाचे…
लोकशाहीचा प्राण असलेल्या आपल्या संस्थात्मक ढाच्याचा जाणीवपूर्वक ऱ्हास होऊ दिला जातो आहे. आणीबाणीच्या काळात हरवलेल्या सांविधानिक लोकशाहीहून खूप काही मौल्यवान…
संसदेच्या दोन्ही सभागृहांत ‘संविधान’ या विषयावर चर्चा होत असताना, ‘भारतीय संविधानात भारतीय काय आहे?’ हा हल्ली अनेकदा विचारला जाणारा प्रश्न मात्र…
आपली देशीयता सकारात्मक आहे… आणि आपल्या संविधानातही हेच भारतीयत्व पुरेपूर भिनलेले आहे.