![lekh chatusutra narendra modi rahul gandi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/12/lekh-chatusutra-narendra-modi-rahul-gandi.jpg?w=310&h=174&crop=1)
गुजरातच्या विधानसभा निवडणूक निकालांनी भाजपला अजिंक्य केले आहे, असे चित्र दाखवले जात आहे.
गुजरातच्या विधानसभा निवडणूक निकालांनी भाजपला अजिंक्य केले आहे, असे चित्र दाखवले जात आहे.
गुजरातच्या जनतेने भाजपला निर्विवाद कौल दिला असला तरी हिमाचल प्रदेशच्या जनतेने दिलेला संदेशही महत्त्वाचा आहे.
ज्याच्यामध्ये खरे बोलण्याची हिंमत आहे, असा तो माणूस आहे’’ ही रवीशबद्दलची सगळीकडे ऐकायला येणारी प्रतिक्रिया आहे.
नियोजित संवादाची संधी मिळत नाही असे लोक त्यांच्या मागण्यांकडे राहुल गांधी यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे राहतात.
आणीबाणीत तुरुंगवास भोगलेलेही भारत जोडो यात्रेत भेटतात, जनआंदोलने या यात्रेशी जुळतात, तेव्हा ‘पप्पू’ या प्रतिमेला तडा गेलेला असतोच.
आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देणाऱ्या घटनादुरुस्तीला वैधता देणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधीही आरक्षणाविषयी अनेक निकाल आले, पण त्या सर्वामधून सामाजिक…
संजूभाई आपल्या तत्त्वांबाबत, भूमिकांबाबत अत्यंत ठाम असत. पण या ठामपणातून येणारा कडवटपणा त्यांच्यात नव्हता.
इतर मागासवर्गीयांसाठी उच्च शिक्षणसंस्थांत राखीव जागा ठेवण्याचा निर्णय नुकताच झाला होता, त्याला ‘मंडल-२’ म्हटले जात होते आणि या निर्णयाला विरोध…
आपले भले इंग्रजीनेच होणार असे काही नाही, असे आपल्याला जेव्हा वाटेल, तो भारतीय भाषांचा उत्कर्षांचा क्षण असेल!
हिंदूत्व, उदारमतवाद, स्त्रीवाद, पर्यावरणवाद हे शब्द सातत्याने ऐकणाऱ्या आजच्या भारतीय तरुणाला इथल्या एकेकाळी भरात असलेल्या समाजवादी चळवळीविषयी फारसे काहीच माहीत…
‘भारत जोडो यात्रा’ ही प्रतिक्रियात्मक नसून सकारात्मक आहे, स्वशक्तीची परीक्षा घेणारी ही पदयात्रा चुकीच्या गोष्टींना सामूहिक विरोध करतानाच ऐक्याचा संदेश…
‘काँग्रेसने मरण पत्करावे’ असे तुम्हीच म्हणाला होतात ना? मग तुम्ही आता इथे या ‘भारत जोडो यात्रे’त कसे? या स्वरूपाचे प्रश्न…