धर्म या संकल्पनेची चर्चा करताना हे स्पष्ट करणेदेखील आवश्यक आहे की धर्माची ही व्याख्या उच्चवर्णीय असण्याची गरज नाही.
धर्म या संकल्पनेची चर्चा करताना हे स्पष्ट करणेदेखील आवश्यक आहे की धर्माची ही व्याख्या उच्चवर्णीय असण्याची गरज नाही.
आपल्या प्रजासत्ताकासमोर मूलभूत आव्हान उभे आहे. आणि अशा वेळी दक्षिण भारत आपल्याला आशा दाखवतो आहे आणि वैचारिक पाठबळ देतो आहे.
देशातल्या ९७ टक्के व्यक्तींचे उत्पन्न घटले आहे, बेरोजगारी आणि महागाई वाढते आहे, अशा वेळी ‘भारत जोडो’ पदयात्रेत जनआंदोलनांच्या सहभागामागे निश्चित…
एखादे सत्य उघड केल्यामुळे न्यायालयाची बदनामी होत असेल, तर तो न्यायालयाचा अवमान मानायचा का?
तळागाळातील चळवळींसह विरोधी पक्षांना जोडेल अशा एका सेतूची देशाला गरज आहे.
अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्था हे इंडिया टुडेच्या ताज्या जनमत सर्वेक्षणात नरेंद्र मोदी सरकार आणि विरोधकांसाठी हे तीन संदेश आहेत.
भारताच्या निवडणूक नकाशाचा तीन पट्टय़ांमध्ये विचार केला तर भाजपचे फक्त एकाच पट्टय़ावर ‘वर्चस्व’आहे, असे दिसून येते.
हिंदूंची व्याख्या करण्याच्या समस्येचे त्यांनी अभिनवपणे केलेले निराकरण, त्यांच्या राजकीय प्रकल्पानुसार होते.
क्षणभर असे म्हणू या की काहीतरी ‘मोफत मिळण्याची अपेक्षा’ हा एक व्यापक राजकीय रोग आहे.
कन्नड लेखक देवनुरा महादेव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर एक ६८ पानी पुस्तक लिहिले आहे.
या देशात सगळय़ात शेवटची व्यक्ती कोण असेल तर ती आदिवासी स्त्रीच!
‘नियतीशी केलेल्या करारा’पेक्षा हा ‘नवा भारत’ वेगळा आहे, हे दाखवण्यासाठी हे सगळे आहे