पावसाळ्याच्या दिवसांमध्ये स्वतःच्या तब्बेतीबरोबर इतर अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे कार. मुबंईसारख्या दाटवस्ती असणाऱ्या शहरांमध्ये बऱ्याच वेळा पार्किंगची सुविधा उपलब्ध नसते. मग अशावेळी कार बाहेर पार्क केल्यानंतर पावसात भिजून खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी कारची नीट काळजी घेतली नाही, तर कारला गंज लागण्याची तसेच कार खराब होण्याची शक्यता असते. यासाठी आधीच कारची देखभाल केली तर दुरुस्तीसाठी येणारा खर्चही वाचेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा