ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव साधासुधा नव्हे तर जिव्हारी लागणारा होता, फिंच आणि वॉर्नर या जोडीने भारतीय गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. एका सामन्यातील पराभवामुळे काही आभाळ कोसळत नाही, किंवा एक पराभव पदरी पडला म्हणून टीम इंडिया दुबळी ठरत नाही. मात्र गेल्या काही दिवसांत, कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाने जी प्रयोगशाळा सुरु केली आहे ती आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून भारतीय संघाला घातक ठरु शकते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा