आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. या चार महिन्याच्या कालावधीत अनेक व्रत-वैकल्ये केली जातात. एकूणच हा कालखंड पावसाचा असल्याने या चार महिन्यात सूर्याचे दर्शन ओझरते होते. त्यामुळेच सूर्य उपासनेशी संबंधित अनेक व्रतवैकल्ये केली जातात. श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर ‘श्रावण रविवार व्रत’ असे म्हटले जाते; हे व्रत महाराष्ट्र तसेच गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येते. हे व्रत श्रावणात करावयाचे असले तरी, संपूर्ण चातुर्मासाच्या कालावधीत अशाच स्वरूपाची सूर्यउपासनेशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारची व्रते केली जातात. मूलतः चातुर्मासाची सुरुवात आषाढी एकादशी पासून होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा