विश्वचषक स्पर्धा म्हटली की प्रत्येक क्रिकेटप्रेमींच्या मनाच्या कोपऱ्यात आठवणी तयार झालेल्या असतात. २०१९ सालचा विश्वचषक या नियमाला मात्र आतापर्यंत अपवाद ठरला आहे. ४ सामने पावसामुळे वाया गेल्यानंतर आयसीसी क्रिकेट रसिकांच्या टिकेची धनी बनली. काही ठराविक सामने सोडले तर प्रत्येक सामना हा एकतर्फीच झाला, त्यामुळे अखेरच्या चेंडूपर्यंत निर्माण होणारी रंगत या स्पर्धेत कुठेही दिसलीच नाही. बांगलादेश आणि श्रीलंकेचा अपवाद वगळता एकही संघ या स्पर्धेत झुंजार लढत देऊ शकला नाही. श्रीलंकेने यजमान इंग्लंडवर २० धावांनी मात करत विश्वचषक स्पर्धेतला मोठा उलटफेर घडवून आणला. या विजयामुळे आगामी सामन्यांमध्ये इंग्लंडच्या विजयाचं गणित बिघडण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा