शेखर जोशी
दिवंगत साहित्यिक दि. बा. मोकाशी यांची ‘आता आमोद सुनासि आले’ ही हृदयस्पर्शी कथा ३५ वर्षांपूर्वी मुंबई दूरदर्शनवरील ‘कथास्तु’ या मालिकेतून प्रसारित झाली होती. दिवंगत दिग्दर्शिका सुमित्र भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि सध्या समाज माध्यमातून चर्चेत असलेल्या ‘दिठी’ या आशयघन चित्रपटाच्या निमित्ताने ‘आता आमोद सुनासि आले’च्या इतिहासाची पुन्हा एकदा उजळणी झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा