आयपीएलच्या आतापर्यंत झालेल्या १२ हंगामांचा इतिहास तपासला तर एक संघ नेहमी क्रिकेट प्रेमींमध्ये थट्टेचा विषय बनतो. हा थट्टेचा विषय त्यांच्या खराब खेळामुळे नाही तर चुकीचे निर्णय, मोक्याच्या क्षणी कच खाणं आणि हातात आलेली संधी गमावणं यामुळे होतो. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची यंदाच्या हंगामातली कहाणी अशीच काहीशी आहे. कधी नव्हे ते यंदा विराटच्या संघाने साखळी सामन्यांत आश्वासक कामगिरी करत पहिल्या चार संघांमध्ये आपलं स्थान राखलं. पण कामगिरीत सातत्य राखता येईल तर तो RCB चा संघ कसला….आयपीएलसारख्या स्पर्धेत नशीब पालटायला फार वेळ लागत नाही. सुरुवातीच्या टप्प्यांत धडाकेबाज कामगिरी करणारा RCB चा संघ अखेरच्या टप्प्यात सातत्याने पराभवाचा सामना करत राहिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा