भाषा हे दोन माणसांतील संवादाचं माध्यम असतं. भाषेच्या माध्यमातून आपल्याला नेमकं काय म्हणायचंय हे समोरच्याला कळत असतं. शारीरिकदृष्ट्या परिपूर्ण असलेल्या माणसांचा समूह आवाज आणि भाषा या दोन्हीचा मेळ घालून सहज समोरच्या व्यक्तीपर्यंत आपल्या भावना पोहोचवतो. संवाद साधतो. मात्र काही व्यक्तींना निसर्गाकडून ते वरदान लाभलेलं नसतं. आवाजाची म्हणजेच बोलण्याची आणि ऐकण्याची अशी दोन्हीही स्वरूपातील दैवी देणगी त्यांच्याकडे नसते. आणि त्यामुळे त्यांना जगणं जगताना असंख्य समस्यांना तोंड देत आपल्या आयुष्याचा प्रवास सुखकर करावा लागत असतो. आणि तो प्रवास ते सुखकर करतातंही…!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा