Rabindranath Tagore’s 83rd Death Anniversary: ही गोष्ट १८८२ ची आहे. २२ वर्षांच्या रवींद्र टागोर यांनी सी एफ अँड्रीव यांना लिहिलेल्या पत्रात आपल्या मनातील दुःख बोलून दाखवले होते. त्यांनी पत्रात लिहिले होते, ‘ती माझी राणी होती, ती गेली आणि माझ्या मनातील सौंदर्य आणि स्वातंत्र्याचे दरवाजे बंद झाले आहेत.’ हे शब्द केवळ रवींद्रनाथ टागोर यांच्या वेदनांची अभिव्यक्ती नव्हते; तर त्यांचे झालेले भावनिक नुकसान होते. त्यांच्यातील कवीला आपल्या आवडत्या सखीचे जाणे असह्य होत होते. ती त्यांची प्रेरणा होती, ती त्यांची वहिनी कादंबरी होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा