प्रियंका गांधींना अखेर काँग्रेसने निवडणुकांच्या रणमैदानात उतरवलंच आहे. पाच वर्षांपूर्वी घ्यायचा निर्णय काँग्रेसने अखेर काल घेतला आहे. गांधी घराणे आणि काँग्रेस हे समीकरणच आहे. त्यातल्या प्रियंका गांधी याच फक्त सक्रिय राजकारणात उतरल्या नव्हत्या मात्र त्यांनाही आता काँग्रेसने निवडणुकांच्या महाभारतात उतरवलं आहे. महाभारतात जसे रथी महारथी होते आणि त्यांनी युद्ध केले होते तसंच काहीसं लोकसभा निवडणुकांचं वातावरण असणार आहे. त्यामुळे प्रियंका गांधी यांच्या रुपाने काँग्रेसने महायोद्धाच रणांगणात उतरवला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा