समीर जावळे
१४ ऑगस्ट १९४७ हा तो दिवस होता ज्या दिवशी आपल्या अखंड भारताची फाळणी झाली. देशाला स्वातंत्र्य मिळालं ते १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी. मात्र भारताची फाळणी होऊन पाकिस्तान जन्माला आला. ब्रिटिशांनी फाळणी केल्यानंतरच आपला देश सोडला. भारत आणि पाकिस्तान हे दोन देश एकमेकांचे कट्टर शत्रू झाले. पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र आहे. तर भारतात सर्वधर्मीय. मात्र फाळणीच्या या जखमा आजही आपल्या मनात आहेत. तशाच त्या कागदावरही उतरत असतात. त्यामुळेच कवी सुरेश भट हे त्यांच्या ‘उषःकाल होता होता..’ या गाण्यात लिहितात की ‘आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली.’
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा