जुना उत्तर मुंबई मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला मनाला जात होता. मात्र अभिनेता गोविंदा त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघात काँग्रेसने पाय रोवले. या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतरसुद्धा संजय निरुपम यांनी निवडून येत उत्तर मुंबईत कॉंग्रेसचा झेंडा फडकवत ठेवला. निरुपम यांनी उत्तर मुंबईत पक्षाची मजबूत रचना करण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे या मतदार संघात गुजराती मतदार मोठ्या प्रमाणत आहेत त्याचप्रमाणे मालाड आणि मालवणी या पट्ट्यात उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहे. मालवणी विधानसभेचे आमदार अस्लम शेख यांनी याभागात काँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा