या वर्षी जो अर्थसंकल्प सादर झाला त्यात तीन खास बदल आहेत, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. पहिला म्हणजे जो अर्थसंकल्प २८ फेब्रुवारी रोजी सादर होत होता तो १ फेब्रुवारीला सादर झाला. दुसरा म्हणजे मागील ९२ वर्षांपासून चालत आलेली रेल्वे बजेटची परंपरा मोडली आणि तो साधारण अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आला आणि तिसरा म्हणजे अर्थसंकल्पात खर्चाची प्लान आणि नॉन-प्लान अशी विभागणी होत होती ती बंद करून रेव्हेन्यू आणि कॅपिटल खर्चात केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा