गेल्या दहा वर्षांत मध्यमवर्गीयांसह गुंतवणूकदारांना अर्थसंकल्पाकडून फारसे काही हाती लागले नसल्याचे लक्षात आले आहे. त्यातून यंदाचा अर्थसंकल्प तर अंतरिम अर्थसंकल्प असल्याने आधीपासूनच फारशा अपेक्षा नव्हत्या. मात्र तरीही अर्थसंकल्पात काहीतरी मिळेल अशी छोटी अपेक्षा होतीच. तर यंदाच्या या अंतरिम अर्थसंकल्पातून नेमके काय पदरी पडले हे पाहण्याआधी भारतीय अर्थव्यवस्थेसमोर काय आव्हाने आहेत आणि या अर्थसंकल्पाकडून महत्त्वाच्या अपेक्षा काय होत्या यावर एक नजर टाकूया
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा