Rahul Gandhi On Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासांठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पात १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. या बरोबरच शिक्षण, शेती, रोजगार, उत्पादन, लघू उद्योगासह विविध क्षेत्रासांठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक देखील केलं आहे. मात्र, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर खोचक टीका केली आहे. “बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमांवर ही मलमपट्टी आहे”, अशा शब्दांत राहुल गांधींनी हल्लाबोल केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा