सध्या भारतातील विमान वाहतूक क्षेत्रात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. एअर इंडियाच्या खासगीकरणानंतर टाटा समूहाने ४७० विमानांची ऑर्डर दिली आहे, त्यामुळे तिथे हजारो लोकांची भरती करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. आता Akasa Air देखील मोठ्या प्रमाणावर विमानांची ऑर्डर देणार असून, १,००० लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. एकीकडे जेवरसारखे नवीन विमानतळ बांधले जात आहेत. दुसरीकडे जेट एअरवेज लवकरच पुन्हा परतणार असल्याचे सांगितले जात आहे आणि टाटा समूहाच्या नेतृत्वाखाली एअर इंडियानेही स्वतःला पुन्हा जागतिक एअरलाइन बनवण्याची योजना आखली आहे. नवीन एअरलाइन्स Akasa Air देखील उंच भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यांनी शेकडो नवीन विमानांची ऑर्डर देण्याबरोबरच कंपनी १,००० जणांची भरतीही करणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा