टोमॅटोची भाववाढ कमी करण्यासाठी नेपाळमधून टोमॅटोची आयात करून भाव कमी करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याचा परिणाम सर्वांसमोर आहे. कांद्याचे दर वाढल्याचे समोर येताच निर्यातीवर कर लादण्यात आला. आता किमती स्थिर असल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे गहू, तांदूळ आणि इतर वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. गॅस सिलिंडरच्या किमतींपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अलीकडेच १४ किलोचा प्रति सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त करण्यात आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा