तुम्हाला ‘अवतार’ हा हॉलिवूडपट आठवतोय का? होय, तोच ज्यामध्ये पृथ्वीवरील लोक इतर ग्रहांच्या लोकांचा वेश धारण करतात आणि अनेक प्रकारचे संशोधन करण्यासाठी तेथे जातात. परंतु नंतर इतर ग्रहांवर आढळणारी अनेक खनिजे आणि इतर पदार्थ या मोहिमेतून पृथ्वीवर पाठवले जातात, ज्याचा ते अब्जावधी डॉलर्समध्ये व्यापार करतात. विशेष म्हणजे त्यात दुसऱ्या ग्रहावर मानवी वसाहतदेखील तयार केली जाते. खरं तर जगातील ३ देशांनी चंद्रावर पाय ठेवले आहेत. भारत हे चांद्रयान ३ द्वारे चंद्रावर पाय ठेवणार आहे, त्यामुळे ‘मून इकॉनॉमी’ देखील तयार होत आहे का? ही ‘मून इकॉनॉमी’ म्हणजे काय आणि भारत त्याचा भाग कसा असणार आहे ते समजून घेऊ यात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा