देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी अवघ्या एका वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून उमेदवारांची चाचपणीही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर २०१४ व २०१९ ला काय परिस्थिती होती? कुणी काय दावे केले होते? कुणी कुणाला काय देण्याचं वचन दिलं होतं? अशा अनेक मुद्द्यांवरून राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता आरबीआयचे माजी गव्हर्नर विरल आचार्य यांनी त्यांच्या पुस्तकाच्या नव्याने लिहिलेल्या प्रस्तावनेत खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा