रिझर्व्ह बँकेने जागतिक पातळीवरील भू-राजकीय अस्थिरता, कोरोना महासाथ आणि वित्तीय बाजारातील वाढत्या अनिश्चिततेवर उपाय म्हणून शाश्वत मूल्य असणाऱ्या सोन्याच्या साठ्यात सरलेल्या पाच वर्षांच्या कालावधीत ४० टक्के वाढ केली आहे. ‘जागतिक सुवर्ण परिषद’ अर्थात ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’च्या आकडेवारीनुसार, भारत सरकारकडील सुवर्णसाठा डिसेंबर २०१७ अखेर ५५९.३७ टन होता. तो विद्यमान वर्षातील एप्रिल महिन्याअखेर ७९८.४३ टनांवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०१८ ते एप्रिल २०२३ या पाच वर्षांच्या कालावधीत सुमारे २३९ टन सोने खरेदी केल्याचे यातून स्पष्ट होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा