भारतातील अतिश्रीमंत देश सोडून परदेशात स्थायिक होत आहेत. अतिश्रीमंताचा देश सोडून परदेशात जाण्याचा कल यावर्षीही कायम राहणार आहे. चालू वर्षात ६ हजार ५०० अतिश्रीमंत देश सोडून जातील, असा अंदाज ‘हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन’ अहवालात वर्तवण्यात आला आहे. मागील वर्षी तब्बल ७ हजार ५०० अतिश्रीमंत भारत सोडून परदेशात स्थायिक झाले. जगात देश सोडून परदेशात स्थायिक होणारे सर्वाधिक नागरिक चीनचे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा