एकेकाळी जगात भारताची ओळख मानली जाणारी ‘एअर इंडिया’ पुन्हा एकदा अशी कामगिरी करण्यास सज्ज झाली आहे. एअर इंडियाचे टाटा समूहाकडे पुनरागमन झाल्याने त्यांचे दिवस पालटू लागले आहेत. टाटा समूहाचे संपूर्ण लक्ष एअर इंडियाला तिची हरवलेली ओळख परत मिळवून देणे आणि तिला जागतिक विमान कंपनी बनवण्यावर आहे. या दिशेने एअर इंडिया फ्रान्स आणि जर्मनीच्या सर्वात मोठ्या एअरलाईन्स कंपन्यांसोबत मोठा करार करणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा