BharatPe चे सहसंस्थापक आणि प्रसिद्ध व्यावसायिक अशनीर ग्रोवर हे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी कंपनीशी झालेला व्यवहार व त्यातून उद्भवलेला वाद यामुळे ते चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांनी कंपनीसाठी वापरलेल्या भाषेचा वाद थेट न्यायालयापर्यंत गेला होता. आता पुन्हा एकदा अशनीर ग्रोवर चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी भारतातील नव्या पिढीबाबत केलेलं विधान वादात सापडण्याची शक्यता आहे. भारतातली नवी पिढी अर्थात विशीतले तरुण त्यांच्याच जगात जगत असून बाहेर काय चाललंय याबद्दल त्यांना काहीही माहिती नसतं, असं अशनीर ग्रोवर म्हणाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा