Gold Silver Prices : सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सरकारने सोने आणि चांदी तसेच मौल्यवान धातूंच्या नाण्यांवरील आयात शुल्क १५ टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहे. त्यात १० टक्के बेसिक कस्टम ड्युटी (BCD) आणि ५ टक्के कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर (AIDC) समाविष्ट असेल. मात्र, यावर लागू करण्यात आलेल्या समाज कल्याण उपकरामध्ये (SWS) कोणतीही वाढ झालेली नाही. आयात शुल्कामुळे भारतात सोन्याच्या किमती आंतरराष्ट्रीय बेंचमार्क किमतींपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे आयात शुल्क वाढल्याने किमतींवर परिणाम होणे स्वाभाविक आहे. आयात शुल्कात वाढ करण्याबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे.

हेही वाचाः भारतीय शेअर बाजाराची मोठी कामगिरी; ‘या’ देशाला मागे टाकत पटकावला चौथा क्रमांक

Capital gains and taxation on sale of house
घराच्या विक्रीवर झालेला भांडवली नफा आणि कर आकारणी
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
war Iran Israel
विश्लेषण : इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध भडकणार का? भारतावर काय परिणाम?
maruti suzuki alto price its in demand know specifications and features dvr 99
स्वस्तात मस्त! ‘या’ कारला बाजारात आहे मोठी मागणी, कमी बजेटमध्ये मिळेल फायदेशीर डील
Why Gold Price High in Marathi
Gold Price High: सोन्याच्या किंमती इतक्या का वाढल्या आहेत? असं अचानक घडलंय तरी काय?
risk of heart disease is increasing at a young age
कमी वयातच हृदयविकाराचा वाढतोय धोका! तो कसा ओळखावा जाणून घ्या…
redevelopment of thousands of residential houses in Uran stalled due to notification of Navys security belt
नौदलाच्या सुरक्षा पट्ट्यामुळे पुनर्विकासाची ‘रखडपट्टी’संरक्षणमंत्र्यांना साकडे घालूनही ३२ वर्षांपासून प्रतीक्षाच
ST employees and officers
बदल्यांमधील गैरप्रकार थांबणार, आता कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्याचा हस्तक्षेप…

आयात शुल्कामुळे भारतात सोन्याच्या किमती आंतरराष्ट्रीय बेंचमार्क किमतींपेक्षा जास्त आहेत. अशा स्थितीत आयात शुल्क वाढल्याने किमतींवर परिणाम होणे स्वाभाविक आहे. आयात शुल्कात वाढ करण्याबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे.

हेही वाचाः विश्लेषण : भारतातील अन्नधान्य चलनवाढीचे जागतिकीकरण कसे रोखणार? आता कोणते घटक निर्णायक ठरणार?

सरकारने आयात शुल्क का वाढवले?

नवीन दर २२ जानेवारी २०२४ पासून लागू झाले आहेत. या बदलाचा उद्देश आयात नियंत्रित करणे आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेला आधार देणे हा आहे. तसेच GJEPC सोन्या-चांदीवरील आयात शुल्क सध्याच्या १५ टक्क्यांवरून ४ टक्के करण्याची मागणी होत आहे. तसेच अंतरिम अर्थसंकल्प २०२४ मध्ये कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांवरील सीमाशुल्क सध्याच्या ५ टक्क्यांवरून २.५ टक्के कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे. किंबहुना हे क्षेत्र जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राहण्यासाठी परिषदेची इच्छा आहे. भारताचा हिरा आणि सुवर्ण उद्योग सोने, हिरे, चांदी आणि रंगीत रत्नांसह कच्च्या मालासाठी आयातीवर अवलंबून आहे.