भारतीय नवउद्यमींना (स्टार्टअप) मिळणाऱ्या निधीचा ओघ चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत आटला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत नवउद्यमींना मिळणारा निधी ७९ टक्क्याने कमी झाला आहे. भारतीय नवउद्यमी कंपन्यांमध्ये मागील वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत तब्बल १८.४ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली. यंदा याच कालावधीत ही गुंतवणूक ३.८ अब्ज डॉलरवर घसरली आहे. देशातील नवउद्यमींनी यंदा २९३ भांडवल मिळवण्याचे व्यवहार केले आहेत. मागील वर्षी पहिल्या सहामाहीत ही संख्या ७२७ होती, अशी माहिती व्हेंचर इंटेलिजन्सने जाहीर केलेल्या अहवालातून समोर आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा