It Sector Layoffs : आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत भारतातील पहिल्या तीन आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. कंपन्या नोकर कपात करूनही भरपाई देत नाहीत. तसेच नव्या फ्रेशर्सना कामावर घेत आहेत. मागणीत घट झाल्यामुळे कंपन्या नवीन कर्मचाऱ्यांची भरती करीत नाहीत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस (Infosys) आणि एचसीएल टेक (HCLTech) यांनी एकत्रितपणे दुसऱ्या तिमाहीत १६ हजार १६२ कर्मचाऱ्यांची घट नोंदवली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा