पुणे : किरकोळ गुंतवणूकदारांसाठी भांडवली बाजार हे दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचे साधन बनायला हवे. तथापि कथित गुंतवणूक गुरूंच्या सांगण्यानुसार निर्णय घेतल्याने गुंतवणूकदार तोटा करून बसतात आणि परिणामी या गुंतवणूक पर्यायाकडेच ते पाठ करतात. त्यामुळे सावधगिरी, संयम, सातत्य आणि प्रसंगावधान गुंतवणूकदारांनी राखलेच पाहिजे, असा सल्ला राष्ट्रीय शेअर बाजाराचे (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशीषकुमार चौहान यांनी दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा