मुंबई: न्यू इंडिया सहकारी बँक तसेच त्याआधी बुडालेल्या सिटी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना विम्यापोटी दिल्या जाणाऱ्या आणि दिल्या गेलेल्या सर्व रकमा त्या बँकांच्या अवसायक/प्रशासकांकडून ठेव विमा महामंडळ (डीआयसीजीसी) परत वसुल करणार असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. ठेव विमा महामंडळ कायद्यातच अशी तरतूद असून, त्याबाबत अर्थमंत्र्यानीच हस्तक्षेप करण्याची मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने त्यांना पत्र लिहून केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा