नवीन वर्ष देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारने २०२४ मध्ये तिजोरी उघडण्याची संपूर्ण योजना आखली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांऐवजी वार्षिक नऊ हजार रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय पीकविम्याची व्याप्तीही वाढवण्यात येणार आहे. सरकार आगामी अर्थसंकल्पात यासाठी मोठी तरतूद करणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा