पश्चिम बंगालच्या सिंगूर जमीन वादात रतन टाटा यांच्या टाटा मोटर्सला मोठा विजय मिळाला आहे. मात्र, हा विजय पश्चिम बंगाल सरकारच्या ममता बॅनर्जी यांच्यासाठीही मोठा धक्का आहे. सिंगूर वादातील विजयानंतर बंगाल सरकार आता टाटा मोटर्सला ७६६ कोटी रुपयांची भरपाई देणार आहे. सिंगूर मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमधील नुकसान भरून काढण्यासाठी बंगाल सरकार टाटा मोटर्सला ७६६ कोटी रुपयांची भरपाई देणार आहे. पश्चिम बंगाल औद्योगिक विकास महामंडळाला नुकसानभरपाई देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संपूर्ण सिंगूर प्रकरण काय आहे ते जाणून घेऊ यात…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा