२०३० सालापर्यंत भारताची अर्थव्यवस्था तर वाढेलच, पण भारतीय मालमत्ता बाजारातही बंपर वाढ दिसून येणार आहे. २०३० वर्षांपर्यंत भारतीय मालमत्ता बाजार १ ट्रिलियन डॉलर्स एवढा वाढेल, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे येत्या काही वर्षांत देशाच्या जीडीपीमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचा वाटा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे प्रॉपर्टी मार्केटमध्ये प्रचंड तेजी येणार असून, रोजगार वाढणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा