मोदी सरकारने ट्रक चालकांसाठी नवा नियम आणल्यामुळे देशभरातील ट्रकचालकांनी वाहतूक कोंडी निर्माण केली आहे. नवीन नियमानुसार, जर कोणी वाहनाला धडक दिली आणि घटनास्थळावरून पळून गेला तर त्याला १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय मोठा दंडही भरावा लागणार आहे. या नियमाविरोधात ट्रकचालकांनी तीन दिवसांचा संप जाहीर केला आहे. बिझनेस टुडेनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. ट्रकचालकांच्या संपामुळे महागाई वाढण्याचा धोका वाढला आहे. एकट्या मुंबईत दररोज १.२० लाख ट्रक आणि कंटेनर एमएमआर प्रदेशात येतात. महाराष्ट्राशिवाय मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल, उत्तर प्रदेश, बिहारसह देशातील अनेक भागांत या संपाचा परिणाम दिसून येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा