नवी दिल्ली : सिंगापूर एअरलाइन्स आणि टाटा सन्स यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘विस्तारा’ या हवाई सेवेचे टाटा समूहाच्या एअर इंडियामध्ये येत्या १२ नोव्हेंबरपासून विलीनीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या मंगळवार, ३ सप्टेंबरपासून, ग्राहकांना १२ नोव्हेंबर किंवा त्यानंतरच्या प्रवासासाठी विस्ताराचे तिकीट आरक्षित करता येऊ शकणार नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा