स्मार्टफोनमधील डेटा कनेक्टिव्हिटीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिम कार्ड असते. हे सिम कार्ड युजर्सची ओळख करून त्यांना फोन नंबर प्रदान करते. मात्र, जग जसजसे प्रगती करत चालले आहे तसतसे तंत्रज्ञानातही अनेक बदल होत आहेत. यापैकी एक नवीन ट्रेंड ई-सिमचा आहे, ज्याने आता प्रत्यक्ष सिम कार्ड बदलण्यास सुरुवात केली आहे. हे फिजिकल सिमची गरज पूर्णपणे काढून टाकणार आहे. यामुळे लोकांना प्रत्यक्ष सिम कार्ड मोबाइल फोनमध्ये न टाकता कोणत्याही त्रासाशिवाय सर्व दूरसंचार सेवा वापरण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. पण ई-सिमचे युग खरेच आले आहे का? एअरटेलचे गोपाल विठ्ठल यांचे काय म्हणणे आहे ते आपण जाणून घेणार आहोत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा