मुंबई : बहुतांश गुंतवणूकदार ज्यांना शेअर बाजाराची संपूर्ण माहिती नसते त्यांना योग्य संधी आल्यावर गुंतवणुकीची सुरुवात कशी करावी असा प्रश्न पडतो. लोक सामान्यतः समभागांकडे आकर्षित होतात, कारण यात दीर्घ कालावधीत मिळणारा परतावा हा इतका सरस असतो की महागाईमुळे खिशाला बसणारे फटकाऱ्यांची फिकीर राहत नाही. आपली सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी म्युच्युअल फंडांद्वारे असो किंवा थेट समभागांद्वारे किंवा दोन्हींमध्ये एकत्रितपणे पैसा गुंतवून बाजारात उतरावे, अशी अनेकांची धारणा असते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा