यशवंतराव चव्हाण यांना त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीला बोलावले. त्यावेळेस महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांनी याचे वर्णन ‘हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावून गेला’ अशा उल्लेखासह केले होते. देशाच्या संरक्षण क्षेत्रात महाराष्ट्रातील उदयोगपतींनीसुद्धा यशवंतराव चव्हाण यांच्या पाठीशी उभे राहून संरक्षण खात्याला लागणारे उत्पादन सुरू करण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले. आज बाबा कल्याणी, त्यांचे वडील आणि आजोबा यांनी सुरू केलले काम पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. फक्त संरक्षण खातेच नव्हे, तर भारताची उद्याची बाजारपेठ, अवकाश क्षेत्रात भविष्यात प्रचंड मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा