लोकसभा निवडणुका होऊन गेल्यावर कृषी धोरणांमध्ये बऱ्यापैकी स्थिरता येईल असे वाटत होते. परंतु मागील महिन्याभरातील घटना पाहता ही शक्यता जवळपास मावळली आहे, असे लक्षात येईल. कारण कांदा असो, कडधान्य असोत वा गहू, तांदूळ आणि मका. कृषिबाजारात धोरणात्मक निर्णय आणि किंमत चढ-उतार यांबाबत स्थिरता येण्याऐवजी वातावरण अधिक गरम झाले आहे. कांद्यात आलेल्या तेजीमुळे शेतकरी समाधानी दिसला तरी सरकारी संस्थांच्या खरेदीमधील घोटाळ्यांच्या चौकशीमुळे कांदा चर्चेत आला आहे. तरीही येत्या काळात पुरवठा पुरेसा राहील याची ग्वाही केंद्राने दिल्यामुळे त्यात स्थैर्य येईल अशी आशा बाळगायला जागा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा